Thursday 25 April 2019

चारोळी:206

दगाबाज माणसं या माय भूमीवर
जन्माला येतात तरी कशाला.
जाताना आठवणी ठेवून जातात
काळजाच्या उशाला.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

No comments:

Post a Comment